Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

कृषी-उद्योग

राज्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला. त्यामुळे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. मात्र, जुलै महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये

पार्थ साळुंखेची सुवर्णपदकाला गवसणी; चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विटरद्वारे दिल्या शुभेच्छा

पुणे | आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या 'आंतरराष्ट्रीय युवा तिरंदाजी स्पर्धेत' पार्थ साळुंखेने कोरियाचा तिरंदाज सॉग इन जून याला ७-३ गुणांनी पराभूत करत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा पहिला आर्चर ठरला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे उच्च

हवामान विभागाचा अलर्ट | कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसुन येत आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याच्या

या तारखेला राज्यात मान्सूनची धडक; मात्र पावसाळ्यापूर्वी उष्णतेची लाट कायम

मागच्या २ महिन्यापासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला उकाड्याचा सामना करावा लागत असून मुंबईकरांना आजचा दिवस दिलासा मिळणार आहे. आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली थांबणार आहे. तसेच आजपासून तीन दिवसात

‘अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही’

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळं नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं.याबाबतचे आदेश कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागानं योजनांची प्रभावी अवलंब करावा

मुंबई | शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषी विभागानं आपल्या सर्व योजनांचा प्रभावी अंमलब करावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा असंही ते

महाराष्ट्रात चार दिवस अतिमहत्वाचे पाऊस थैमान घालणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मुंबई | पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे. दरम्यान एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरसह धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यात अवकाळी पावसानंहौदोस माजवला असून बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळ औध्या दौऱ्यावरून थेट नाशिकला पोहचले होते आता त्या पाटोपाठ आज आज अहमदनगर आणि धाराशीव जिल्ह्याच्या

एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या

कोल्हापूर | राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्थाआगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी खडे बोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात

राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई | पुन्हा एकदा बळीराजाच्या अडचणी वाढणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून पिकांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पुढचे