Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Raigad Loksabha Election

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले याचा आम्हाला अभिमान

राजगड : माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला. तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना उभा केला. त्यातून

“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच "ते" राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार

अनंत गीते यांना खासदार निधीसुद्धा वापरता येत नाही – सुनील तटकरे

रायगड : समाजाच्या नावावर आणि शिवसेना या चार अक्षरावर अनंत गीते यांना यश मिळाले. परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आणि भाजप माझ्यासोबत आहे, त्यामुळे या निवडणुकीत यश हमखास मिळणार. काही गोष्टी विधीलिखित असाव्या लागतात. असं

रायगडमध्ये नवी राजकीय नांदी! राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिलजमाई

रायगड : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर आले होते. भाजपने सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली होती. रायगड जिल्ह्यातून सुनील तटकरेंना उमेदवारी नकोच, म्हणणाऱ्या भाजपने आता

“बाळगंगा धरणाचा प्रश्न सोडवून पाण्याचे प्रश्न सोडवू”; देवेंद्र फडणवीसांची ताटकरेंच्या…

पेण: पेण ही महाराष्ट्रालाच नाही तर जगाला गणरायाची मूर्ती पुरवणार्‍या कारागिरांची नगरी आहे. असा पारंपारिक व्यवसाय करणार्‍या बारा बलुतेदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली. यामार्फत पारंपरिक ज्ञानाला

“गुंजवणी धरणाचे पाणी वाटप करताना तुमच्या हक्काचं पाणी इतरांना देणार नाही” अजित पवार

भोर : बारामतीमधून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा धडका लावला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गेले अनेक दिवस अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले

“नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार अन् ४०० पार आकडा गाठला जाणार” सुनील तटकरेंना…

पेण: पेण ही महाराष्ट्रालाच नाही तर जगाला गणरायाची मूर्ती पुरवणार्‍या कारागिरांची नगरी आहे. असा पारंपारिक व्यवसाय करणार्‍या बारा बलुतेदारांसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली. यामार्फत पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड