Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

नाना पाटेकर स्वतः ” स्वच्छ नानाचा सन्मान ” करतो तेंव्हा…

राजा माने यांजकडून..पुणे, दि- मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने "नाम फाउंडेशन" च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये "नाना"नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा

सांगलीचा महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री…

सांगली : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

सांगली : राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र…

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी महाविद्यालयांना नॅक (NAAC)…

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी, महाविद्यालयांना नॅक (NAAC) मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी ६ महिन्यांची शिथिलता (मुदतवाढ)

आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी – उच्च व तंत्र…

पुणे, २२ मे : लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासोबत इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती व्हावी; तसेच विविध प्रयोगशील उपक्रमांतून मुलांच्या मनोरंजनासोबत त्यांच्यामध्ये कल्पकता आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय पुस्तक

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या…

पुणे, दि. २० मे २०२५ : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सायंकाळी JW

१५० व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पिढी घडविण्याच्या उद्देशातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरु केली. १५० व्या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

जलजीवन मिशन योजना; मोडनिंब येथे ठिय्या आंदोलन सुरुजलजीवन मिशन योजनेचे काम सुरू करा ; वेताळ परिवाराची…

मोडनिंब (ता.माढा) येथील बहुचर्चित जलजीवन मिशन योजनेचे काम सध्या रखडले आहे. मोडनिंब शहराची संभाव्य पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी या योजनेचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. लेखी निवेदन देऊन देखील काम सुरू न केल्याने ग्रामदैवत श्री

जागतिक ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन… त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष…

मुंबई, २० मे : जागतिक ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन. वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नारळीकरांनी 11 जून 1964 रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला होता. अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी हा