Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना

तब्बल इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असला तरी अक्टीव रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू…

अनलॉक २ मध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता राज्य सरकारने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत अनलॉक २.० ची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने…

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील ‘या’ शहरात पुन्हा लॉकडाऊन

मुंबई: सध्या मुंबई शहरा पाठोपाठ नवी मुंबई शहरात सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्नांच्या संक्रयेत वाढ होताना दिसत आहे. तब्बल एका दिवसात २०० च्यावर रुग्ण आढळून आले आहे. शहरात २४ जून रोजी एका दिवसात तब्बल ३२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाचा…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ७ कर्मचारी निघाले कोरोनाग्रस्त

मुंबई: राज्यता विशेष करून मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता कोरोनाने पुढाऱ्यांच्या दारपर्यंत पोहचला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एक कार चालक कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यासह…

सोलापुरात एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. भरणे यांनी सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन…

मुंबईत ट्रेन राहणार बंदच

मुंबई : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारत लोकडाऊन  करण्यात आला होता. या लॉकडाउनचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर सुद्धा झालेला दिसून येत होता. त्यातच दोन महिन्यानंतर हळू हळू लोकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे.…

दिलासादायक, राज्यातील रिकव्हरी रेट ५२.४२ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या, त्याला हळूहळू यश येताना दिसत आहे. राज्यात काल ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ५२.४२ टक्के एवढे झाले आहे.…

राजेश टोपे यांचा फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून संवाद. जाणून घ्या यातील ठळक मुद्दे

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे. मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज…

वैद्यकीय परीक्षांसंदर्भात उद्धव ठाकरेंची केंद्राला विनंती

मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ठाकरे सरकार ने पुढे ढकलल्या होत्या पण त्यावर राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि सरकार यांच्या वाद पेटला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याची केंद्राकडे…

रामदेव हा देशाचा बाप आहे – राजन खान

रामदेव बाबांनी कोरोनाचे औषध विकसित केल्याचा दावा करत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, जसा अनेकांना यामुळे धक्का बसला तशाच काही जणांच्या भुवया देखील उंचावल्या. औषधाच्या निकषांवर, गुणवत्तेवर तसेच परवानग्यांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.…