Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

कृषी-उद्योग

मंत्र्यांसमोर पेट्रोल अंगावर ओतुन घेत शेतकऱ्याचे आत्मदहन.. नाशिक मध्ये घडला धक्कादायक प्रकार… 

नाशिक : 'आता जगून फायदा काय... कांद्याचे नुकसान झाले... सगळं वाटोळं झालं, असं म्हणत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकऱ्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२८ नोव्हेंबर :- गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक…

पुणे : भारत हा शेती प्रधान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजाला पाठबळ देण्यासाठी सुरु केलेल्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यात येणार असून याच योजने अंतर्गत काल देशातील ८ कोटींहून अधिक

उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते रतन टाटा यांच्या

चक्क खतांच्या गोणीवर पंतप्रधान मोदी झळकले; राजू शेट्टी संताप व्यक्त करत म्हणाले की,

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच नेहमीच जाहिरातीच्या माध्यमातून झळकत असतात अशातच आता त्यांचा फोटो खतांच्या गोण्यांवर छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. खतांचा कमीत- कमी वापर करावा असा संदेश या फोटोद्वारे शेतकऱ्यांना दिला

“ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?”; मनसेचा टोला

मुंबईत मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण होत आहे; मात्र पावसाळ्यात या सिमेंटच्या रस्त्यावर जागोजागी पडत असलेल्या खड्ड्यांनी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय तसेच अनेकांना अपघातामध्ये आपला प्राणही गमवावा लागत आहे. सध्या मुंबईत

मणिपूर कथित व्हिडिओवर आता बॉलीवूडच्या अनेक कलारांनी व्यक्त केला रोष

मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून अशांत असून हिंसाचाराच्या घटना सुरूच असताना माणुसकीला काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर सध्या मणिपूर राज्यात तणाव वाढला आहे. या व्हिडिओमध्ये एका जमावानं दोन

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, अनेक ठिकाणी दरड कोसळल्याची दुर्देवी घटना

मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील १८ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्वविदर्भाचा संपर्क तुटलेला

राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; राज्यात या भागात बरसणार धुवाधार पाऊस

राज्यासह मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच वेग पकडला असून, राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत कोसळणाऱ्या मुसळधारांनी बळीराजाला दिलासा देण्यास सुरुवात केली आहे.राज्यातील जलधारांची मुसंडी आता आणखी वाढणार असून, पुढील ५ दिवस

“टोमॅटोनंतर आता सफरचंदांचे दर कडाडणार…!”

मुंबई | हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्‍मीर खोऱ्याला सफरचंदांचे आगर म्हणून ओळखले जाते; मात्र वायव्य (उत्तर-पश्‍चिमी) प्रांतात झालेल्या मोठ्या पावसामुळे तयार झालेल्या सफरचंदांचा बागा नष्ट झाल्या. परिणामी, ५० टक्के उत्पादनात घट आली.