Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानच्या मुळावर घाव

पहाटे एअरबेसवर हल्ले, ६ हवाई तळाचे मोठे नुकसाननवी दिल्ली : वृत्तसंस्थापाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील २६ ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे ६ एअरबेस उद्ध्वस्त केली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या

बलोच आर्मीने फडकवला झेंडा, पाकिस्तानला पळवले

पाकिस्तानला चौफेर घेरले इस्लामाबाद : वृत्तसंस्थाएकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच,

युद्धाला पाक लष्करप्रमुख मुनीर जबाबदार!

मुनीरला अटक, देशद्रोहाचा खटला चालणार, पाकची आंतरबाह्य कोंडी इस्लामाबाद : वृत्तसंस्थापहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आणि या तणावाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. त्यामुळे जोरदार हल्ले-प्रतिहल्ले सुरू झालेले

सुपरसॉनिक ब्रम्होस शत्रूवर अचूक प्रहार करण्यास सक्षम

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापहलगाम हल्ल्यानंतर देशात तणावाचे वातावरण आहे. त्यातच दुसरीकडे पाकिस्तानचा कांगावा आणि कुरापतीही वाढल्या आहेत. यादरम्यान भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारताच्या हवाई शक्तीला लवकरच एक घातक धार मिळणार

पाकिस्तानला धडा शिकविणार

पंतप्रधान मोदींचा पुन्हा इशारानवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादावर पुन्हा आसूड ओढला. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याबाबत आमचे एकमत आहे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांप्रती

पाक लष्करात भूकंप!, धास्तीने राजीनामे

इस्लामाबाद : वृत्तसंस्थापहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले आहे. यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तर पाकिस्तानकडूनही सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु

पाणीकोंडीने पाकिस्तान बिथरला

इस्लामाबाद : वृत्तसंस्थाकाश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असून, त्याचाच एक भाग म्हणून सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलेला आहे. पाणी तोडणे ही

सीमेवर युद्धाभ्यास

सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क, सीमा भागात अलर्ट जारीजम्मू : वृत्तसंस्थापहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेला लागून असलेल्या काही भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमेलगतच्या सर्व भागात सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. गावापासून

सिंधू जल करार रद्दचे फलित काय ❓

सिंधू जल करार रद्दनवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय विशेष

यूपीआय सर्व्हर डाऊन

डिजिटल पेमेंटला मर्यादानवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात यूपीआय सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झाले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल