Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

कृषी-उद्योग

सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवा दर

मुंबई प्रतिनिधी |सराफा बाजारात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दरात प्रति दहा ग्रॅम 315 रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरातही किलोमागे 635 रुपयांची घट झाली आहे. सोमवारी सोन्याचा दर 315 रुपयांच्या…

फळबागांचेही पंचनामे करण्याचे तहसिलदारांचे आदेश – आमदार राऊत

बार्शी : बार्शी तालुक्यात मागील महिना-दीड महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. या शेती पिकांच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी मुंबईत…

मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे संकेत, हवामान खात्याचा इशारा

दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. मुंबईसह, ठाणे, कोकणामध्ये हवामान खात्याने हायअलर्ट जारी केला आहे. पुढील 3 दिवस मुंबई मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आला…

मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे ८ दिवस या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने राज्यात थैमान घातले. राज्यातील विविध भागात झालेल्या पावसाने शेती पिकाचे लाखो हेक्टर नुकसान झाले आहे. दरम्यान राज्याच्या सर्वच भागात पुढील 8 दिवस पाऊस चांगलाच जोर धरणार आहे.…

 एकनाथ शिंदे नावाच्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द, स्वयंसेवी संघटनांनी घेतला आक्षेप 

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. विविध स्वयंसेवी संघटनांनी उद्यानाच्या या नावाला आक्षेप घेतला होता. आज मुख्यमंत्री शिंदे या उद्घाटन कार्यक्रमासाठी…

या तिजोरीत ठेवलेले आहे जगातील सर्वाधिक सोने, सुरक्षा भेदून आत कोणीही जाऊ शकत नाही

फोर्ट नॉक्स, केंटकी येथील यूएस बुलियन डिपॉझिटरीमध्ये सर्वात जास्त सोने ठेवले आहे. येथे सुमारे 4700 मेट्रिक टन सोने ठेवण्यात आले आहे, जे मानवी इतिहासात आतापर्यंत काढलेल्या एकूण सोन्यापैकी 42 टक्के सोने आहे. फोर्ट नॉक्स ही 109,000…

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात पावसाने थैमान घातले होते. आता कुठे दोन दिवसांपूर्वी पावसाने जरा उसंत घेतली आहे. तोवर पुन्हा विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या…

कृषी कायद्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश ठाकरे सरकारकडून तडकाफडकी रद्द

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने अखेर आज तडकाफडकी रद्द केला. या अध्यादेशावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासांतच…

राज्यसभेत कृषी विधेयकावरून गदारोळ, नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न..!!

नवी दिल्ली : गेली 2 दिवस झालं कृषी विधेयकावरून राज्यसभेत वादंग सूरू आहे. लोकसभेत कृषी संबंधित तीन महत्त्वाच्या विधेयकाचा पंजाब ते महाराष्ट्रापर्यंत विरोध होत आहे. या विधेयकाचा निषेध म्हणून शिरोमणी अकाली दलातील मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी…

आमच्या अस्तित्वावरचा हल्ला खपवून घेणार नाही, नवजोतसिंग सिद्धू यांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली : एक वर्षापासून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मौन बाळगणारे नवज्योतसिंग सिद्धू आता मैदानात उतरले आहेत. पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनीही लोकसभेत मंजूर झालेल्या दोन वादग्रस्त कृषी विधेयकाविरोधात आवाज उठविला आहे. सिद्धू…