Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

कृषी-उद्योग

का होतोय लोकसभेत कृषी विधेयकाला विरोध ? सत्तेतील मंत्र्यानेच दिला राजीनामा..!!

नवी दिल्ली : लोकसभेत कृषी संबंधित तीन महत्त्वाच्या विधेयकाचा पंजाब ते महाराष्ट्रापर्यंत विरोध होत आहे. या विधेयकाचा निषेध म्हणून शिरोमणी अकाली दलातील मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजप ही बिले शेतकर्यांतसाठी…

हॉटेल आणि रिसॉर्टस् पूर्ववत सुरु..!! पर्यटन विभागामार्फत कार्यप्रणाली जारी.

मुंबई : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार…

राज्यभरात दूध उत्पादकांचा एल्गार, दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक

मुंबई: दूध दरवाढी संदर्भात राज्य सरकारसोबतच्या बैठकीतून मार्ग निघत नसल्याने आता राज्यभरातील दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दूध उत्पादक संघर्ष समिती आणि विरोधीपक्षांच्यावतीने दरवाढीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी…

ऐन हंगामात युरियाचा तुटवडा, राज्य सरकारकडून केंद्राला ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई: राज्यामध्ये यंदा समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागामध्ये खरीपाचे पिक जोमदार आले आहे. परंतु ऐन गरजेवेळी युरिया खताचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रांगा लावून युरिया खत विकत घेण्याची…

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही ‘कोरोना’ काळात इतक्या लाखांचे विमा संरक्षण अजित पवारांची घोषणा

मुंबई : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…

उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः घरी जाऊन घेतली भगत कुटुंबियांची भेट

बारामती :  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र भगत यांचे चार दिवसांपूर्वी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कोऱ्हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन भगत…

लॉकडाऊन जाहीर केल्याने औरंगाबादमध्ये रस्त्यावर लोकांची झुंबड, कोरोनाचा धोका बळावला

औरंगाबाद : सरकार ने संचारबंदी-लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. योग्य ती काळजीदेखील घेतली जात नाही, जसे की, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटाईज करत राहणे, वारंवार चेहऱ्याला हात…

‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ तब्बल इतक्या खातेधारकांना मिळणार लाभ

मुंबई : १ एप्रिल, २०१५ ते दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी…

दक्षता पथकामार्फत छापे इतकी रोकड केली जप्त

मुंबई : मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेअंतर्गत भांडूप येथे दक्षता पथकामार्फत 15 लाख 60 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत…

बोगस सोयाबीन बियाणे, कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा

भवन (ता.सिल्लोड) येथे विना परवाना सोयाबीनचे बियाणे व किटकनाशक उत्पादित करणारी कंपनी उघडकीस उघडकीस आली आहे. संबधीत कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. बेंबळेचीवाडी (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी प्रल्हाद मोतीराम बहुरे यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.…