Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

sanjay raut today

राज्यातले राजकारण बदलले;इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण ; मोदी, शहाही संपणार.

मुंबई : राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे.

महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्रावरून संजय…

मुंबई : नवाब मलिक यांच्या युती सरकारमध्ये समावेशावरुन विरोधकांनी भाजपवर हल्ला चढवला होता. या विरोधाला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले एक पत्र पोस्ट केले होते. या पत्रात नवाब मलिक यांना युतीसोबत न घेण्याची मागणी

“…तुम्हाला का वाईट वाटतंय?”, राऊतांच्या टीकेवर अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर

अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. अजितदादा, तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे अमित शहा यांनी काल (६ ऑगस्ट) पुण्यात सांगितले. यावरून संजय राऊतांनी

अमित शाहांनी अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांनी टीका

अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. अजितदादा, तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे अमित शहा यांनी काल (६ ऑगस्ट) पुण्यात सांगितले. यावरून संजय राऊतांनी

“आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाही..”,संजय राऊतांच्या या भूमिकेमागील कारण उघड

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कार्यक्रमाला जाणे टाळावे, असे मत संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात व्यक्त केले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला हे वाटतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जो कार्यक्रम आहे त्या

संजय राऊत यांनी मणिपूर प्रकरणावरून सरकारच्या हाताळणीवर टीका केली

मणिपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे कारण दोन महिन्यांच्या कालावधीत हिंसक घटना अव्याहतपणे सुरू आहेत. वाढत्या अशांततेकडे देशाच्या विरोधकांकडून लक्षणीय लक्ष वेधले गेले आहे. विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ने या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला.

“राहुल कुल भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष म्हणून संजय राऊत संतापले”

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी सरकारने आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट दिली आहे. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार म्हणजे क्लीन चिट देणारा कारखाना आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, भाजपा आणि