परभणी : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने ठाकरे गटातील नेत्यांकडून आता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला जात आहे. यातचा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
परभणी येथे ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यातच ठाकरे गटाचे आमदार संजय जाधव यांनी महत्वपुर्ण विधान केलं आहे. शिवसेना ही ठाकरेंचीच, होती, आहे आणि राहणार असे संजय जाधव यांनी म्हटले आहे.शिंदेनी शिवसेनेवर केलेले क्लेम कुणालचा पटलेले नाही.
हेही वाचा…कृषी विभागाने गावनिहाय कांदा क्षेत्राचा अचूक अहवाल तयार करावा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
ज्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली.त्यावेळी आत्ताच्या मंत्र्यांचं लोळणं चालु असेल आणि त्यांनी शिवसेनेवर क्लेम करावं हे कुणालाच पटलेलं नाही.असेही संजय जाधव म्हणाले.
Read also
- हेही वाचा..आरे दुग्ध वसाहतीमधील आदिवासी बांधवांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…
- हेही वाचा…केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात 13 मार्चला राजभवनावर काँग्रेसचा मोर्चा
- हेही वाचा…हसन मुश्रीफ, सदानंद कदम यांच्यावरील कारवाईवरून संजय राऊत संतापले; म्हणाले
- हेही वाचा..ATM मधून पैसे काढताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर होईल नुकसान
- हेही वाचा..पुण्यात मासिक पाळीचे रक्त विकण्याचा अघोरी प्रकार… गुन्हेगारांविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावण्याचे चंद्रकांत पाटील यांचे पोलिसांना निर्देश