Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

लॉकडाऊन

लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला? सरकार म्हणतंय माहीत नाही

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, यावेळी विरोधकांकडून लेखी पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहेत. कोरोना संकट काळात आणि लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांवर बरेच संकट उभे राहिले, सरकारला या विषयावर प्रश्न विचारण्यात आला.…

लातूरमध्ये होणार एक लाख अँटीजेन टेस्ट्स अमित देशमुखांचे सुतोवाच

लातूर : कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व…

पुन्हा लॉकडाऊन का, मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…

मुंबई: तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतरही देशामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अनेक जाणकारांनी लॉकडाऊन हा कोरोनावर पर्याय नसल्याचं सांगितल आहे. तर…

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सात दिवसाचा लॉकडाऊन

कोल्हापूर: सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने…

धारावीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, WHO कडून कौतुक

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक…

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, पुण्यात  पुन्हा एकदा लॉकडाऊन

पुणे: संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या 2 लाखांच्यावर पोहचली आहे. मुंबई पाठीपाठ पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे पुणे पिंपरी…

लॉकडाऊन जाहीर केल्याने औरंगाबादमध्ये रस्त्यावर लोकांची झुंबड, कोरोनाचा धोका बळावला

औरंगाबाद : सरकार ने संचारबंदी-लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. योग्य ती काळजीदेखील घेतली जात नाही, जसे की, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटाईज करत राहणे, वारंवार चेहऱ्याला हात…

‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ तब्बल इतक्या खातेधारकांना मिळणार लाभ

मुंबई : १ एप्रिल, २०१५ ते दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी…

“महाजॉब्स” या संकेतस्थळावर तब्बल इतक्या लोकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन केल्याने कित्येकांचे जॉब सुटले छोट्या कंपन्यांना आणि उद्योगांना पैशाअभावी कर्मचारी कमी करावे लागले. आता मिशन बिगीन अगेन सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला कामाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर…

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील ‘या’ शहरात पुन्हा लॉकडाऊन

मुंबई: सध्या मुंबई शहरा पाठोपाठ नवी मुंबई शहरात सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्नांच्या संक्रयेत वाढ होताना दिसत आहे. तब्बल एका दिवसात २०० च्यावर रुग्ण आढळून आले आहे. शहरात २४ जून रोजी एका दिवसात तब्बल ३२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाचा…