Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

bjp news

भाजपकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्र ‘या’ 8 नावांची यादी निश्चित, वाचा सविस्तर

मुंबई : आता राज्यसभा निवडणूक जाहीर झाली आहे.येत्या 27 फेब्रुवारी रोजी 56 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 29 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या 56 जागांपैकी महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. राज्यातून माजी केंद्रीय मंत्री प्रकाश

पीएम मोदींनी राज्यसभेत आरक्षण, नेहरू, खरगे आणि लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करून काँग्रेसवर जोरदार हल्ला…

नवी दिल्ली,७ फेब्रुवारी :- पीएम मोदींनी राज्यसभेत आरक्षण, नेहरू, खरगे आणि लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला आणि म्हटले की ज्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि

”रामलल्ला तुमची मालमत्ता आहे का?” ; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल!

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मीरा भाईंदर येथे यादव सेवा संस्थेने आयोजित केलेल्या गोवर्धन पूजा कार्यक्रमात बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. शिवाय, रामल्ला तुमची मालमत्ता आहे का? असा सवालही

शरद पवारांचाच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध- फडणवीसांचा आरोप

नागपूर ,१६ डिसेंबर :-मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केला आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. ते नागपूर येथे भाजपाच्या प्रदेश

राज्यातले राजकारण बदलले;इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण ; मोदी, शहाही संपणार.

मुंबई : राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे.

आंतरवाली सराटीमध्ये गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ,८ डिसेंबर /प्रतिनिधी :-राज्यात मराठा आरक्षणाचं विषय तापला असाताना जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषणस्थळी जालना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर आंदोलनाचा भडका संपूर्ण राज्यभर उडाला.

महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्रावरून संजय…

मुंबई : नवाब मलिक यांच्या युती सरकारमध्ये समावेशावरुन विरोधकांनी भाजपवर हल्ला चढवला होता. या विरोधाला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले एक पत्र पोस्ट केले होते. या पत्रात नवाब मलिक यांना युतीसोबत न घेण्याची मागणी

मोदींवरील विश्वासाचं हे यश असून लोकसभेच्या निवडणुकीतही दिसेल : देवेंद्र फडणवीस

चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी नड्डा यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर 

दिल्ली दि १(प- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वी

“काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत मात्र फडणवीसांनी…”, भाजपाच्या बड्या…

21 जून 2022 रोजी शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि त्यांच्यासह इतर महत्त्वाच्या आमदारांनी मंत्रिपदाची