कोणाच्या दुधात पाणी आहे हे जनतेला समजतं, स्वभिमानीचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर
नाशिक: महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. कोणाच्या दुधात पाणी आहे हे जनतेला चांगलं समजतं, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे. खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी…