“राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर…”, स्मृती इराणी राहुल गांधींवर आक्रमक
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत असल्याचे राहुल गांधी यांनी!-->…