लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला? सरकार म्हणतंय माहीत नाही
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, यावेळी विरोधकांकडून लेखी पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहेत. कोरोना संकट काळात आणि लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांवर बरेच संकट उभे राहिले, सरकारला या विषयावर प्रश्न विचारण्यात आला.…