शेट्टी यांनी आमदारकीसाठी ‘स्वाभिमान’ विकला
कोल्हापूर : कधीकाळी बारामतीत राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला त्याच बारामतीत आमदारकीसाठी ते शरण गेले. शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला. कार्यकर्त्यांच्या निष्ठेची चेष्टा केली, अशी बोचरी टीका जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष…