देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना टोला
मुंबई : महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीनंतरचा सत्तासंघर्ष एख्यादा सिनेमातील कथानकाप्रमाणे घडला होता. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या एका मुलाखती दरम्यान सांगितलेच होते की जो एक महिना संयम पाळेल तो ही लढाई जिंकेल. त्या पद्धतीने…