लोकशाहीतील काळे पर्व अर्थातच आणीबाणी, तब्बल १६ महिन्यांनी हे घरी परतले
बार्शी : देशात १९७५ ते १९७७ या काळात एकवीस महिन्यांसाठी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. या काळात त्यांच्या विषयी समाजात रोष वाढत गेला, अनेकांनी आणीबाणीच्या काळात देखील याचा विरोध केला. वेळप्रसंगी…