पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा चांगला हाताळला कोरोना, राहुल गांधींचा हल्लाबोल..!!
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्र सरकारवर टीकेची कोणतीही संधी सोडत नाहीत. कोरोना आणि अर्थव्यवस्था या बाबतीत त्यांचा रोख आणखी तिखट असतो. शुक्रवारी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि…