हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल
मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’ किंवा ‘पुनःच हरिओम’ म्हणत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. एखादी गोष्ट एकदा सुरु केली की ती परत बंद नाही करायची हे धोरण ठरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. हॉटेल…