कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे-मुख्यमंत्री
मुंबई : निसर्ग चक्रीवादळा’ने महाराष्ट्रात मोठे नुकसान केले आहे. कोकणात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केले आहेत.!-->…