चीनवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, उपस्थित केले हे प्रश्न
नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. देशात संतापाची लाट उसळली. मोदी सरकारने यानंतर ५९ चायनीज अॅप्स वरती बंदी आणली, बऱ्याच लोकांनी याला डिजिटल स्ट्राईकचे देखील नाव दिले. यानंतर लडाखमध्ये जाऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी…