शहरी आरोग्यसेवा बळकट करणासाठी राजेश टोपेंचा मोठा निर्णय..!!
मुंबई : कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्यानंतर भारतातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्याचबरोबर येत्या काळात कोविड १९ वरती लस आल्यानंतर, ही सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम…