जनादेश स्वीकारला, विचारधारेचा लढा सुरूच राहील: राहुल गांधी
नवी दिल्ली ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाला बहुमताने जिंकल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार व्यक्त केले, परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मिळालेला जनादेश आपण नम्रपणे स्वीकारतो असे ते म्हणाले. आपला!-->…