राजेश टोपे यांचा फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून संवाद. जाणून घ्या यातील ठळक मुद्दे
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे. मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज…