येणाऱ्या काळात कोकण विभागात तयार होणार रोजगाराच्या अनेक संधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःचं हरी ओम म्हणत लॉकडाऊन चे काही नियम शिथिल केले. आणि व्यापारी व्यावसायिक लोकांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले. याचा परिणाम म्हणजे आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक…