Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

औरंगाबाद

लॉकडाऊन जाहीर केल्याने औरंगाबादमध्ये रस्त्यावर लोकांची झुंबड, कोरोनाचा धोका बळावला

औरंगाबाद : सरकार ने संचारबंदी-लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. योग्य ती काळजीदेखील घेतली जात नाही, जसे की, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटाईज करत राहणे, वारंवार चेहऱ्याला हात…

बोगस सोयाबीन बियाणे, कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा

भवन (ता.सिल्लोड) येथे विना परवाना सोयाबीनचे बियाणे व किटकनाशक उत्पादित करणारी कंपनी उघडकीस उघडकीस आली आहे. संबधीत कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. बेंबळेचीवाडी (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी प्रल्हाद मोतीराम बहुरे यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.…

कृषीमंत्र्यांची नायक स्टाईल, शेतकऱ्यांना नडवणाऱ्या खत दुकानदारावर थेट कारवाई

मुंबई: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळत आहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर भुसे यांनी जिल्हा कृषि…