लॉकडाऊन जाहीर केल्याने औरंगाबादमध्ये रस्त्यावर लोकांची झुंबड, कोरोनाचा धोका बळावला
औरंगाबाद : सरकार ने संचारबंदी-लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. योग्य ती काळजीदेखील घेतली जात नाही, जसे की, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटाईज करत राहणे, वारंवार चेहऱ्याला हात…